राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सर्वोत्तम कामगिरी करु या — पत्रकार विजय जाधव

सातारा – प्रतिनिधी “लोकसहभागातून शाश्वत विकास आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही संधी आहे. यात ८ मुख्य…

Read More
इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. 15: सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात शासनाच्या विविध…

Read More
आता जनता चूप बसणार नाही, गनिमी काव्याने आंदोलन होईल भारी! निवेदनं, मेल्स, कॉल्स – काही कामाचं नाही, आता रस्त्यावर उतरणार – हाच अंतिम मार्ग आहे!”

सातारा : आंदोलनाची घोषणा प्रशासन झोपेत, कलेक्टर साहेबांना वेळ नाही, पुलं पडली तरी त्यांना पर्वा नाही. मान-सन्मान सगळ्यांना मिळतो, पण…

Read More
जलतरणात कस्तुरी साबळेचा ‘त्रैज्य’ विजय विभागीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता; साताऱ्याचा लौकिक वाढविला

सातारा : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत इंग्लिश स्कूल अँड…

Read More
ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी सृष्टी शिंदेची निवड

सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये सातारा, येथून नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेल्या सृष्टी अंकुश…

Read More
“निस्वार्थी सेवेतून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजित दादा – आमदार व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना”

लातूर/सातारा : भारतीय जनता पार्टी लातूर शहराध्यक्ष अजित पाटील (दादा) काव्हेकर यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणिसामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात…

Read More
सायबर गुन्हेगारीस प्रतिबंधासाठी महाविद्यालयीन युवतींची जनजागृती मोहिम

सातारा : ऑनलाईन युगामुळे वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल आणिइंटरनेटद्वारे दैनंदिन व्यवहार सुलभ झाले असले…

Read More
सातारा–लोणंद मार्गावरील १८० वर्षे जुने पूल वाचविण्यासाठी नागरिकांचा संघर्ष १८४५ रोजी खुले झालेले पूल आजही मजबूत ; विकास हवा पण वारसा पाडून नव्हे !

सातारा (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा सातारा–लोणंद (९६५ डी) मार्ग आणि त्यावरील वडूथ, वाढे आदी गावांतील पूल हे तब्बल १८० वर्षांचावारसा…

Read More
अधिकाऱ्यांचे आवाहन आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करा. अन्यथा खरीप हंगामातील ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही.

सातारा अधिकाऱ्यांचे आवाहन वडूथ ग्रामसेवक व तलाठी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण…

Read More
एआय तंत्रज्ञानाचे ज्ञान ही काळाची गरज साताऱ्यात पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सातारा -प्रतिनिधी संगणक आणि मोबाईल वापर ही मानवी गरज झाली आहे. त्याच्या सुरक्षित वापराबद्दल ज्ञान नसल्याने हॅकर ऑनलाईन फसवणूक करतात.…

Read More