वडूथ–जरंडेश्वर रस्ता दोन वर्षांपासून जीर्ण; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

सातारा : वडूथ–जरंडेश्वर रस्ता दोन वर्षांपासून जीर्ण; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन भिमाजी साबळे…

Read More
वडुथ–आरळे पुलप्रकरणी तात्काळ कारवाई: मदन साबळे यांचा पाठपुरावा आणि NHAI कदम साहेबांच्या हस्तक्षेपामुळे काम मार्गी

सातारा – सातारा–लोणंद मार्गावरील वडुथ–आरळे येथे कृष्णा नदीवरील पुलाच्या कामात KCPL कंपनीकडून झालेल्या जाणीवपूर्वकनिष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला…

Read More
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात “बुचकेवाडी” अग्रेसर हवी

जुन्नर – प्रतिनिधी लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी करत आजपर्यंत ग्रामविकासात अग्रेसर असलेल्या बुचकेवाडी गावाने अनेक पुरस्कारांना गवसणी घातली आहे. वेबसाईट…

Read More
केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे ‘अविष्कार’ स्पर्धेत नेत्रदीपक यश

सातारा (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा किसनवीर महाविद्यालय, वाई येथे मंगळवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात…

Read More
सातारा–लोणंद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी!

आरळे गावाजवळ ट्रक बंद पडल्याने दोन तास ठप्प वाहतूक – तालुका पोलिसांचा तत्पर प्रतिसाद शिवथर : सातारा–लोणंद हा तालुक्यातील प्रमुख…

Read More
वडूथ येथील तेजोमोय दिपोत्सव स्थगित

सातारा -प्रतिनिधी वडूथ (ता. सातारा) येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या ऐतिहासिक श्री शकुंतलेश्वर मंदिराच्या सभोवती दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी हजारो…

Read More
हरवलेला मुलगा सातारा तालुका पोलिसांच्या मदतीने सुखरूप घरी

सातारा दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण…अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करणारा पर्व. याच सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका…

Read More
किल्ले सज्जनगडावर स्वच्छतेचा जागर एन.सी.सी कॅडेट्स केली बुरुज तटबंदीची स्वच्छता

परळी : छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय रघुवीर समर्थ.. अशा प्रेरणादायी घोषणा देत एन.सी.सी कॅडेट्स नी किल्ले सज्जनगडावर स्वच्छतेचा जागर…

Read More
संघर्षपुत्र शिवश्री विनोद जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

भिकोबानगर (पणदरे), दि. ८ ऑक्टोबर २०२५ – जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप सर यांचा वाढदिवस…

Read More
पैकीच्या पैकी गुणांसाठी हवी सर्वोत्तम कामगिरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा गावोगावी फिव्हर

सातारा महाराष्ट्रातील गावांचा विकास नव्या युगात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यभरात उत्साहात सुरू झाले आहे.…

Read More