जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष सातारा लोणंद हा आता खड्ड्याच्या साम्राज्य असलेला मार्ग या मुळे नागरिकांचा जीवीतास धोका

सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावरती खड्ड्यांची मालिका सुरू असून त्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले नाही तर आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला…

Read More
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना पोलीस महासंचालकांकडून सेवापदक

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सन्मान सातारा : गडचिरोली येथे नक्षलग्रस्त क्षेत्रात अडीच वर्षांपक्षा जास्त काळ…

Read More
पहिला सण – बेंदूर

पहिला सण – बेंदूर आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. बैल म्हणजे श्रम…

Read More
वडूथ येथे भव्य असे शिवस्मारक साकारणार

वडूथ येथे भव्य असे शिवस्मारक साकारणार सातारा वडूथ (ता.सातारा) येथे छ.शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरु झाले असून परिसरातील शिवप्रेमींकडून,…

Read More
मारुती साबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

वाई, ता. ६ : येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मारुती गुलाब साबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तहसीलदार सोनालीमिटकरी यांच्या हस्ते सपत्निक सत्कार…

Read More
नवीन कायद्याची भुईज पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळा,

दिनांक ३०.०६.२०२४ (प्रतिनिधी) नवीन कायद्याची भुईज पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळा, जिल्हयात पहिलाच उपक्रम भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय…

Read More
अखेर बस थांबा झाला प्राथमिक आरोग्य केंद्र वडूथ येथे एसटी बस थांब्याला मान्यता

अखेर बस थांबा झाला सातारा वडूथ परिसरातील नागरिकांसाठी सुविधा सुसज्ज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हा आधार केंद्र बनले आहे. मात्र…

Read More
अखेर बस थांबा झाला प्राथमिक आरोग्य केंद्र वडूथ येथे एसटी बस थांब्याला मान्यता

अखेर बस थांबा झाला सातारा वडूथ परिसरातील नागरिकांसाठी सुविधा सुसज्ज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हा आधार केंद्र बनले आहे. मात्र…

Read More
वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर अखेर चौघांची धाव आणि वाहतूक सुरळीत

अचानक धुवांधार पाऊसामुळे वडूथ येथील नदीवरील पुलावर पाण्याचा निचरा नझाल्याने पाणी साठल यातुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असे समजताच…

Read More
वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर अखेर चौघांची धाव आणि वाहतूक सुरळीत

अचानक धुवांधार पाऊसामुळे वडूथ येथील नदीवरील पुलावर पाण्याचा निचरा नझाल्याने पाणी साठल यातुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असे समजताच…

Read More