काल सातारा लोणंद वर वाढे पुलावर मोठ्या प्रमाणात मोठ मोठे आपघात झाले त्यात एकाचा मृत्यू झाला आणि आपघात ला कारण म्हणजे पुलावर असलेले पाणी जाणारे छिद्र मोकळे नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे त्यामुळे याला जबाबदार कोण समजायचे ?
आमची मागणी कायमच होती .
सातारा लोणंद वरील आवजड वाहतुक बंद करा…
आजूण कीती जणांचे बळी घेणार जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग
मदन साबळे सातारा












Leave a Reply